Wednesday, March 28, 2012

शाळा सुटली तरी पाटी फुटू नये म्हणून .....


मैत्री'च्या काही स्वयंसेवकांनी मेळघाटमध्ये एक शैक्षणिक प्रयोग करून बघायचं ठरवलं. दिवसाची शाळा हा तो प्रयोग. डिसेंबरमध्ये सुरू झालेली ही शाळा या महिन्यात पूर्ण होत आहे. शाळेचा हा नमुना म्हणजे अनेक दुर्गम आदिवासी भाग, ऊसतोडणी मजूर अशा स्थलांतरित गटांतील मुलांसाठी यशस्वी ठरलेला प्रयोग आहे. 

क्‍यों झुनकी, आज स्कूल नहीं गयी?
हाव ..... नहीं जाती ।
क्‍यों नहीं जाती?
मॉं-आबा खेत जाते । मैं आटा बनाती । झीमाय को संभालती । स्कूल में जाती है तो ये करना नहीं होता ।
बाबा ने स्कूल भेजा तो जायेगी क्‍या ?
हॉं........
चंदू झुनकीला विचारत होता. झुनकी मधेच गप्प बसत होती. दोन-तीन वेळा तोच प्रश्न विचारल्यावर एक-दोन शब्दांत उत्तर देत होती.
मेळघाटमधे गावागावांमधून अशी अनेक शालाबाह्य मुलं दिसतात.

चंदू! मेळघाटमध्ये गेली काही वर्षं राहून गावागावांत काम करणारा "मैत्री'चा कार्यकर्ता.
"मैत्री' ही पुण्यात असणारी सजग व कृतिशील नागरिकांची एक संघटना. "मेळघाट मित्र' हा "मैत्री'चाच एक उपक्रम. मेळघाटात होणारं कुपोषण आणि बालमृत्यू या विषयावर वर्तमानपत्रांतून सतत चर्चेचा धुरळा उडत असतो. कधी मेळघाटला "महाराष्ट्राचा सोमालिया'ही म्हटलं जातं. पण बालकाचा मृत्यू ओढवून आणणारं कुपोषण ही काही मेळघाटची एकमेव समस्या नाही. किंबहुना ज्या इतर समस्यांमुळे कुपोषण आणि बालमृत्यू ओढवत आहेत त्यातील एक समस्या म्हणजे तेथील दुर्लक्षित शिक्षणसुविधा.

औपचारिक शिक्षण महत्त्वाचं आहेच; पण ते अनौपचारिक पद्धतीने देण्यात यावं, ते जीवनाभिमुख असावं, तसंच त्यात आरोग्यशिक्षण, जीवनकौशल्य यांचाही अंतर्भाव व्हावा याबद्दल बुद्धिजीवी वर्गात सतत चर्चा होत असते, आणि आता हे सर्वमान्यच आहे. पण मेळघाटचा विचार करता तिथल्या कोरकूंचं जीवनच शिक्षणाभिमुख नाही तर या नव्या विचारांचा अंतर्भाव तिथल्या शिक्षणात कुठून असणार?

शाळा आहे पण शिक्षण नाही
मेळघाटातील कोरकूंमध्ये शिक्षणाचा अभाव असल्याने सर्व गावांतल्या सरकारी शाळांमधे शिक्षक आहेत ते बाहेरचेच. हा प्रदेश दुर्गम असल्याने प्रशासनाकडून बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेला. त्यामुळे शाळा नियमित भरवणं, मुलांना शाळेपर्यंत आणणं, त्यासाठी त्यांच्या पालकांशी संवाद साधणं, आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे घरात कोरकू आणि व्यवहारात हिंदी भाषा वापरणाऱ्या मुलांना मराठीतून समजेल आणि आवडेल अशा पद्धतीने शिक्षण देण्याचे कष्ट मेळघाटमधले शिक्षक अभावानेच घेताना दिसतात. त्यामुळे गावागावांत शाळेच्या इमारती आहेत पण त्यात शिकणारी मुलं नाहीत, असं चित्र बऱ्याच ठिकाणी दिसतं. गेली काही वर्षं "मैत्री'ने तिथल्याच थोडंफार शिकलेल्या तरुणांच्या मदतीने प्राथमिक गटातील मुलांसाठी अभ्यासवर्ग चालवले; तरीही शिक्षणाच्या बाबतीत मुलांमधील बदलाचा वेग फारच मंद होता. त्यामुळे मुलांना नेमकं कसं शिकवावं, जन्मत:च तीव्र कुपोषणाची पार्श्वभूमी असलेल्या या मुलांच्या शैक्षणिक क्षमता व त्यासाठी आवश्‍यक असणारी कौशल्यं कशी विकसित करावी हे समजून घेण्यासाठी "मैत्री'च्या काही स्वयंसेवकांनी तिथे एक शैक्षणिक प्रयोग करून बघायचं ठरवलं. दिवसांची शाळा हा तो प्रयोग. डिसेंबर ते मार्च या काळात ही शाळा इथे सुरू आहे. हा नमुना अनेक दुर्गम आदिवासी भाग, ऊसतोडणी मजूर, वीटभट्ट्यांवरील मजूर अशा स्थलांतरित गटांतील मुलांसाठी यशस्वी ठरलेला प्रयोग आहे.

दिवसाची शाळा मेळघाटमध्ये चिलाटी या दुर्गम गावात डिसेंबरपासून सुरू झाली आहे. ही शाळा सेतू शाळा असावी, हाच उद्देश ही शाळा भरवण्यामागे होता. म्हणजेच कधी काळी शाळेत दाखल झालेली व काही कारणाने शाळा सोडलेली मुलं पुन्हा शाळेत जाती करावी, त्यासाठी त्यांच्या वयाला योग्य अशी अभ्यासक्षमता व कौशल्यं त्यांना शिकवावीत व जूनमधे त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेता यावा, हा या शाळेचा उद्देश होता. म्हणूनच फक्त शालाबाह्य मुलांचाच या शाळेसाठी विचार होत होता. तरीही शाळेत नाव दाखल असलेली बरीच मुलं शिक्षकांच्या अनास्थेमुळे शाळेत जातच नव्हती. त्यामुळे "मैत्री'चे कार्यकर्ते गावागावांत फिरत असताना तिथल्या काही शिक्षकांनी या कार्यकर्त्यांना मुद्दाम भेटून अमुक अमुक माझ्या शाळेत आहे, त्याला मी पुन्हा बोलावणार आहे, असं सांगितलं. आम्ही खजीलच झालो. चला, या कामाच्या नुसत्या नांदीनेच असेही काही परिणाम होतायत तर! त्याचबरोबर "खुशाल घेऊन जा मुलांना. परीक्षेला तर माझ्याच शाळेतून बसवाल ना?' असं विचारून "तुम्ही माझं काही बिघडवू शकत नाही' असा उद्दाम संदेश देणाराही एखादा भेटला.

शिक्षणाचा सेतू.... त्यात अनेकांचा खारीचा वाटा
मुलांना पुन्हा शिकण्यासाठी यायला तयार करणं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांच्या पालकांची संमती मिळवणंही तेवढंच महत्वाचं होतं. पालकांना हर प्रकारे समजावून मुलांना शाळेकडे पुन्हा वळवणं सोपं नव्हतं. काहीजणांना गुटखा, लालू मंजन (तंबाखूचं दंतमंजन) वापरण्याची सवय लागली होती. त्यामुळेच ही निवासी शाळा चालवणं हे केवढं आव्हान आहे याची कल्पना शाळेसाठीच्या पूर्वतयारीच्या वेळीच येत गेली.

डिसेंबर महिना, कडाक्‍याची थंडी. मुलांची घरं मातीची असल्याने थंडीतही ती उबदार राहतात. शाळेत एवढ्या मुलांसाठी थंडीपासून संरक्षण करण्यासाठी काय करता येईल, हा विचार करून शाळा सुरू होण्यापूर्वीच नागरिकांना आवाहन केलं आणि भरपूर गोधड्या, रजया आणि कानटोप्या जमा झाल्या. शाळेसाठी किंवा सर्वांना तिथे स्वयंपाक करण्यासाठी मिक्‍सरसारखी उपकरणंही काहींनी दिली. इथे स्वयंपाक करणाऱ्या महिलांना ह्या यंत्राचं कोण अप्रूप वाटलं! काही मिनिटांत सगळं बारीक कसं होतंय याचं आश्‍चर्य त्यांच्या चेहऱ्यावरून हटत नव्हतं. (चिलाटीत अजूनही वीज नाही; पण हा मिक्‍सर सौर ऊर्जेवर चालवला जातोय. काही वर्षांपूर्वी कोलंबिया युनिव्हर्सिटीतील "इंजिनियर्स विदाऊट बॉर्डर्स'चा स्वयंसेवक पीटर याच्या प्रयत्नांतून चिलाटीत "मैत्री'च्या कार्यालयात व परिसरात सौर विद्युतीकरण करण्यात आलं. त्यामुळे तिथे आता सर्व खोल्या व अंगणात विद्युतदिवे तर आहेतच, पण दूरदर्शन संच व संगणकही चालतो. बी. एस. एन. एल.ची तरंग सेवा तिथे मिळाल्याने इंटरनेटही उपलब्ध आहे.)

या शाळेत मुलं उत्साहाने शिकत आहेत, चित्रं काढत आहेत, कागदाच्या व मातीच्या वस्तू करत आहेत. तरीही हे काम जितक्‍या सहज हे वाचलं जातंय तेवढ्या सहजपणे झालेलं नाही. त्यासाठी अनेकांना दिवस-रात्र कष्ट घ्यावे लागले आहेत. मुलं इथे राहायला आली. घरापासून पहिल्यांदाच दूर राहिलेली. रानोमाळ भटकायची सवय असलेली. सारं काही आवडलं तरी घरच्या आठवणींनी सुरुवातीला काहीजणांना बैचेन केलंच. मग गुपचूप घरी जायचा प्रयत्नही एकाच गावच्या काहीजणींनी मिळून केला. जंगलाचं, अंधाराचं भय त्यांना कधीच नव्हतं. मध्यरात्रीच हा गट जायला निघाला. रात्री साडेबारा वाजता "मैत्री'चे कार्यकर्ते त्यांना शोधत निघाले आणि पंधरा मिनिटांत त्यांना घेऊन परत आले. दोन वेळा असं झालं. पण मग मात्र यांना आपली खरोखरीच काळजी आहे हे त्या मुलींना पटलं. त्यानंतर शाळा सोडून जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही.

शाळा सुरू झाली आणि काही दिवसांतच एक वेगळाच प्रश्न समोर उभा राहिला. परतवाडा हे मेळघाटच्या जवळचं शहर. इथूनच चिलाटीला जायला दिवसातून केवळ दोनच एस.टी. बसेस आहेत. परतवाडा ते चिलाटी अंतर अतिशय वळणा-वळणांच्या घाटाचं. व्याघ्र प्रकल्पातून जाणारा हा रस्ता फारच खराब. त्यामुळे परतवाडा-चिलाटीला जोडणाऱ्या बसेसच अनिश्‍चित काळासाठी बंद झाल्या. चिलाटी आणि आजूबाजूच्या गावांचा परतवाड्याशी संपर्कच तुटला. स्वयंसेवक, साहित्य, शिधा .. यामुळे शाळेत जायचा प्रश्न निर्माण झाला. काही दिवसांनी गावकऱ्यांनी आंदोलन करून एस. टी. सुरू केली. असे अनेक छोटे-मोठे प्रसंग.....

पण हे सारे त्रास विसरायला लावणारी, आपल्या कामाला गावकऱ्यांनी दिलेली दादही मिळतेच. चिलाटीमधल्या सुमनबाईंनी मुलांचं कौतुक केलंच, पण तिथेच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षकाला "अरे, आमचीच मुलं या शाळेत दीडच महिन्यात एवढं काही शिकली- तुझ्याकडे का नाही रे शिकत?' असा खडा सवाल सर्वांदेखत केला.

मुख्य म्हणजे शाळेत शिकणे ही गंमत आहे हे मुलांना समजलंय. तसंच, आपला परिसर स्वच्छ कसा ठेवायचा, स्वत: कसं नीटनेटकं आणि स्वच्छ राहायचं, आपला फाटलेला कपडा आणि तुटलेलं बटण कसं शिवायचं हेही ती शिकलीयत. जवळजवळ सर्वच मुलांसाठी दिवसाचं असं एक वेळापत्रक आखून त्याप्रमाणे कामं करणं असं पहिल्यांदाच घडत होतं. खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्या भावना व्यक्त करायला आणि अनोळखी लोकांशीही धीटपणे बोलायला ती शिकली. शाळेत रोजच असणाऱ्या सर्जनशील कृतीच्या सत्रातून त्यांच्यात उपजतच असणाऱ्या चित्रकला, मातीकाम अशा कलागुणांचा आविष्कार होत होता.

या मुलांना शिकण्यासाठी फक्त शिक्षकांची गरज नाही तर प्रेमाची खूप जास्त गरज आहे असं जाऊन आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला जाणवलंय. कोरकू फारसं बोलत नाहीत हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण हीच मुलं प्रेमाच्या चार शब्दांनी आणि एका स्पर्शाने कशी मोकळी होतात, खुलतात हे या स्वयंसेवकांनी पाहिलंय. लहान मुलांना शिकवायला गेलो आणि आम्हीच खूप शिकलो, हा अनुभव प्रत्येकच स्वयंसेवकाचा होता.
मुलं नवनवीन गोष्टी शिकायला उत्सुक आहेत. पालकांनाही त्यांना शिकवायचं आहे. म्हणूनच बऱ्याच दिवसांनी सुट्टीवर गेलेली मुलं दीड दिवसाच्या सुट्टीनंतर स्वतःहून, खुषीत पुन्हा शाळेत दाखल होत होती. त्यांच्या या उत्साहाला तेवढाच उत्साही प्रतिसाद देणं ही आता आपली जबाबदारी आहे.
दिवसाची शाळा तर संपली, पण शिक्षणाची ही गाडी खीळ न पडता चालू राहील यासाठी अजूनही काही दिवस काम करत राहायची गरज आहे. त्यासाठी तिथे जाऊन या मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांनी पुढे यायला हवं आहे. त्यासाठी काही प्रमाणात निधीही उभा करावा लागेल.

मेळघाटातील कोरकू शांतपणे आपलं जीवन जगत होता. आता रोजगारासाठी किंवा अन्य कुठल्याही कारणांनी मेळघाटबाहेरच्या जगाशी संपर्क आल्यावर त्या शहरी झगमगाटाकडे आकर्षित होणं साहजिक आहे. शिक्षणाशिवाय या साधनांचा विवेकशून्य वापर कोरकूंचं जीवन आगीतून काढून फुफाट्यात टाकणारं ठरेल. म्हणूनच शाळा सुटली तरी पाटी फुटून जीवनशिक्षणही थांबू नये म्हणून आपण हे प्रयत्न जोरकसपणे करायलाच हवेत.
("मैत्री'विषयी जास्त माहितीसाठी www.maitripune.net ही वेबसाइट वर पाहावी.)

शाळा सुरू झाली आणि काही दिवसांतच एक वेगळाच प्रश्न समोर उभा राहिला. परतवाडा-चिलाटीला जोडणाऱ्या बसेसच अनिश्‍चित काळासाठी बंद झाल्या. चिलाटी आणि आजूबाजूच्या गावांचा परतवाड्याशी संपर्कच तुटला. स्वयंसेवक, साहित्य, शिधा .. यामुळे शाळेत जायचा प्रश्न निर्माण झाला.

दिवसाची शाळा तर संपली, पण शिक्षणाची ही गाडी खीळ न पडता चालू राहील यासाठी अजूनही काही दिवस काम करत राहायची गरज आहे. त्यासाठी तिथे जाऊन या मुलांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचे प्रयत्न करणाऱ्या स्वयंसेवकांनी पुढे यायला हवं आहे. 
अधिक माहितीसाठी:http://online2.esakal.com/esakal/20120325/5276791796049662567.htm

भरपूर पाणी, सरबत प्या!

धुळे - उन्हाळ्यात उष्माघात, साथरोग आजार टाळण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, आजाराची लक्षणे जाणवल्यास घरगुती व प्रतिबंधात्मक उपाय करावेत. जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त हनुमंत भोंगळे, आरोग्य अधिकारी बी. बी. माळी यांनी केले आहे. 

यंदाही शहरासह परिसरात तापमानाचा पारा चढता आहे. उन्हात जास्त वेळ फिरल्याने, काम केल्याने उष्माघात होण्याची शक्‍यता असते. रुग्णाला तत्काळ वैद्यकीय उपचाराची गरज असते, असे त्यांनी सांगितले. 

उष्माघाताची कारणे 
उन्हात शेत अथवा इतर मजुरीची कामे अधिक वेळ करणे, कारखान्यांच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, 
काच कारखान्यात कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीत काम करणे, घट्ट कपड्याचा वापर करणे, 
प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या स्थितीशी संबंध येण्यानेही उष्माघात होण्याची शक्‍यता असते. 

रुग्णांना जाणवणारी लक्षणे 
थकवा, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्‍कर येणे, निरुत्साह वाटणे, डोकेदुखी, रक्‍तदाब वाढणे, मानसिक बैचेन व अस्वस्थता, बेशुद्धावस्था आदी.

प्रतिबंधात्मक उपाय 
वाढत्या तापमानात कामे टाळावीत, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा सायंकाळी कमी तापमानात करावी, उष्णता शोषून घेणारे कपडे वापरू नये, सैल पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे, सरबत प्यावे. अधून मधून उन्हामध्ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्यावी. उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्‍यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे वापरावे 

उष्माघातावर उपचार 
रुग्णास हवेशीर खोली ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत किंवा वातानुकूलित व्यवस्था असावी. रुग्णाच्या शरीराचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. 
रुग्णास बर्फाच्या पाण्याने अंघोळ घालावी. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, ऑइस पॅक लावावेत. 

रुग्णालयात यंत्रणा 
शहरातील तापमान वाढण्यास सुरवात झाली असून, उष्माघात कक्ष लवकरच जिल्हा रुग्णालयात कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एन. लाळीकर यांनी दिली. उन्हामुळे होणारे आजारांच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह औषधीसाठा उपलब्ध होणार आहे.




अधिक माहितीसाठी:http://online2.esakal.com/esakal/20120328/5710803054837913290.htm

वनातलं मनालतं : राहिले रे दूर घर माझे!

 डॉ. बहार बाविस्कर, रविवार, २५ मार्च २०१२  वन्यजीव क्षेत्रात वन्यजीव पशुवैद्यक म्हणून काम करताना नेहमीच भावस्पर्शी अनुभवांना सामोरं जावं लागतं. हे अनुभवसंपन्न जीवन जगत असताना जीवनाच्या जडणघडणीचा प्रवास अधिकच रंजक होत जातो. एखादा वन्यजीव जखमी झाल्याची बातमी कळल्यावर होणारी मनाची घालमेल, मग ज्या ठिकाणी तो जीव जखमी झालेला असेल तिथपर्यंत पोहोचेपर्यंत मनात होणारी चलबिचल, त्या जखमी जीवाला पकडण्यासाठी खंबीर करावं लागणारं मन आणि मग त्या जीवाला पकडल्यानंतर चेहऱ्यावर आणि मनावर उडणारे आनंदाचे तुषार, या सगळ्या मानसिक बदलांना सामोरं जाताना माझं भावविश्व आपोआपच खुलत जातं. बरं, प्राण्याला पकडल्यानंतरही हा मानसिक प्रवास इथंच संपत नाही. त्यानंतर त्याच्यावर उपचार करताना त्याच्याशी भावनिक नातं जुळतं न जुळतं तोच त्याला परत त्याच्या नसíगक अधिवासात सोडायची तयारी सुरू होते. मग त्या जखमी जीवाच्या मनात डोकावून बघितल्यावर कधी आपल्या कुटुंबीयांना भेटायची त्याची ओढ दिसून येते, तर कधी त्याला असह्य़ होणाऱ्या वेदना मनाला जखमी करून जातात. मग एवढी मानसिक स्थित्यंतरं झाल्यानंतर तो जीव त्याच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचला तर जीवन सार्थकी लागल्याचं समाधान ओसंडून वाहायला लागतं, तर कधी दुर्दैवानं तो जीव मृत्युमुखी पडला तर नराश्याचं सुतक बरेच दिवस मनाला कुरतडत राहतं, पण निसर्गचक्राच्या 'द शो मस्ट गो ऑन' या नियमानुसार पुन्हा कामाला लागतो आणि नवीन पाहुण्याच्या स्वागताला पुन्हा सज्ज होतो. 'सोसायटी फॉर वाईल्ड लाईफ कॉन्सव्‍‌र्हेशन, एज्युकेशन अँड रिसर्च' या निसर्गसंस्थेच्या वतीनं आम्ही नागपूर शहरात वन्यजीवांसाठी खास बचावपथक तयार केलं आहे. नागपूर शहरात किंवा शहरालगत कुठंही जखमी पशुपक्षी सापडला तर त्याला वाचवणं, त्याच्यावर उपचार करणं आणि त्याला पुन्हा त्याच्या नसíगक अधिवासात परत सोडणं, ही आमची जबाबदारी असते. या बचाव पथकाच्या सदस्यांनी एकदा एक जखमी माकडाचं पिल्लू पकडून उपचार करण्यासाठी आणलं होतं. त्या पिल्लाबाबत अधिक माहिती कळली तेव्हा काहीसा चिंतातुर झालो, कारण त्या माकडाच्या पिल्लाच्या आईचा मृत्यू झालेला होता. मांज्यामुळे की अन्य कुठल्या तरी कारणानं जखमी झाल्यानं माकडीण आणि तिचं पिल्लू कळपापासून वेगळी पडली होती. त्यानंतर दोन दिवस जखमी अवस्थेत जीवन-मरणाची लढाई झुंजत झुंजत त्या माकडिणीचा मृत्यू झाला होता. आईचा मृत्यू सहजपणे स्वीकारायला तयार नसलेलं पिल्लू आईच्या छातीला चिकटून होतं. ते पिल्लू अनाथ झालं असल्याचा विचार मनात येताच मलाच पोरकं वाटायला लागलं. त्याची आई मेली असली तरी कळपातील वयात आलेल्या इतर माद्या त्या पिल्लाचा सांभाळ करतील, असा विश्वास होता. त्याला घरी आणल्यानंतर प्रथमोपचार सुरू केले; ते पिल्लू जखमी होतं म्हणून नाही, तर आईच्या मृत्यूमुळे झालेल्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी, पण फार काही खटाटोप करावा लागली नाही, कारण लवकरच त्या पिल्लाचं खाणंपिणं नॉर्मल झालं आणि ते अगदी सहजपणे घरात खेळायला लागलं होतं. त्याचं बरं होणं मनाला आनंद देत होतं, पण त्याला कळपात परत सोडण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीच्या विचारानं मनात विचारांचं वादळ घोंगायला सुरुवात झाली होती. पिल्लाला त्याच्या कुटुंबीयांसोबत परत भेटवण्यासाठी काय 'अ‍ॅक्शन प्लॅन' असायला हवा, याची तयारी सुरू केली. पिल्लू बऱ्यापकी मोठं म्हणजे साधारणपणे ८ ते १० महिन्यांचं होतं त्यामुळे ते सुखरूप राहील, असा मनाला दिलासा होता, पण त्याची आई मेलेली असल्याचं माहीत असल्यामुळे त्याला कळपातील इतर माकडं स्वीकारतील की नाही, स्वीकारलं तरी त्याला नेहमीसारखंच जीवन जगता येईल की नाही, कळपातली इतर माकडं त्याला डॉमिनेट करून त्रास तर देणार नाही ना, असे नाना प्रकारचे प्रश्न डोक्यात येत होते आणि त्याला कळपात परत सोडण्याच्या माझ्या स्वप्नांवर पाणी फिरत असल्यासारखं वाटत होतं. पण त्या पिल्लाच्या डोळ्यात बघितलं की, ते अगदी निरागस भावनेनं 'मला माझ्या कळपात परत जायचं आहे' असं सांगत असल्यासारखं वाटायचं. जणू ते पिल्लू डोळ्यांनी 'राहिले रे दूर घर माझे' असं काहीतरी सांगत असल्यासारखं वाटायचं. माकडांच्या आणि इतर वन्यप्राण्यांच्या निरीक्षणातून एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवली आहे ती ही की, इतर कुठल्याही प्राण्यांच्या तुलनेत वन्यप्राण्यांमध्ये जिवंत राहण्याचा आणि त्यासाठी प्रयत्न करत राहण्याचा 'बेसिक इंस्टिंक्ट' खूप जागृत असतो. मृत्यू जवळपास भटकायला जरी लागला तरी त्याला जोमानं दूर झुगारून जिवंत राहण्याचा प्रयत्न सगळेच वन्यजीव करतात. काही वेळा ते त्यात अपयशी होत असले तरी बरेचदा ही लढाई जिंकतातही त्यामुळेच की काय, मलादेखील हे पिल्लू कळपात स्वीकारलं जाईल आणि उर्वरित आयुष्य सुरळीतपणे जगेल, असा विश्वास होता. याशिवाय, हे जखमी पिल्लू एक मादी होती. त्यामुळेही कळपाचा नायक आणि कळपातले इतर सदस्य या पिल्लाचा सहज स्वीकार करतील, असा आशेचा किरण दिसत होता. त्याऐवजी हे पिल्लू नर असते तर कळपातल्या इतर सदस्यांनी त्याला कळपाचा भविष्यातला दावेदार म्हणून नक्कीच त्रास दिला असता. ठरलं, पिल्लाला लवकरच कळपात परत सोडायचं. त्यासाठी त्या कळपाचा शोध सुरू झाला. सलग दोन तीन दिवस कळपाचा माग काढल्यावर कस्तुरचंद पार्कजवळील झाडांच्या गर्दीत तो कळप आढळून आल्याचं कळलं. ही बातमी कळताच पिल्लाला िपजऱ्यात ठेवून कळप शोधून काढला. कळपापर्यंत पोहोचल्यावर एक कृती आराखडा तयार केला. कळपातल्या इतर सदस्यांनी पिल्लाचा स्वीकार न करता त्याच्यावर हल्ला केला तर काय करायचं, लोकांनी गर्दी करून कामात अडथळा आणायला सुरुवात केली तर काय करायचं, पिल्लू अगदी भलत्याच दिशेला पळायला लागलं तर काय करायचं, अशा सगळ्या शक्यता गृहीत धरून कामाला सुरुवात केली. पिल्लाला झाडाखाली नेताच कळपातल्या लहान पिल्लांनी एकच गलबला केला. बहुधा त्यांनी आपल्या मत्रिणीला ओळखलं असावं. पिल्लाला जेव्हा सोडलं तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिनं झाडाकडे धूम ठोकली. डोळ्याची पापणी मिटण्यापूर्वीच ते पिल्लू झाडाच्या टोकावर उंच जाऊन बसलं. थोडय़ाच वेळात कळपातली लहान माकडं तिच्यापर्यंत पोहोचली. त्यांनी तिचे जोरदार स्वागत केले. थोडय़ावेळानं त्यांचं एकमेकांचे पाय ओढणं, एकमेकांच्या मागं लागणं, शेपटय़ा ओढणं, असे खेळ सुरू झाले. कळपातल्या इतर माद्या बहुतेक तिच्या परत येण्यावर नाराज होत्या. चार पाच माद्यांपकी एकीनं पिल्लाला जाणूनबुजून त्रास द्यायला सुरुवात केली. कधी पिल्लाचे पाय ओढून तर कधी शेपटी ओढून ती त्या पिल्लाला जवळ ओढू पहात होती. काही वेळानं ते पिल्लू अगदी लहान फांदीच्या टोकावर जाऊन बसून राहिलं. तिथपर्यंत पोहोचता येत नसल्यानं त्या मोठय़ा मादीनं पिल्लाचा नाद सोडला. पिल्लूदेखील लगेच नॉर्मल झालं. चिंचेच्या झाडावर बसून ते झाडाचा कोवळा पाला खायला लागलं. त्याच्या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीज नॉर्मल होत्या. ते बघून मला खूप बरं वाटलं, पण तरीही पिल्लाची आई जिवंत नसल्याचं माहीत असल्यामुळे अस्वस्थच होतो. अंधार पडायला सुरुवात झाली होती. कळपातली सगळी माकडं झाडावर वेगवेगळ्या फांद्यांवर जाऊन बसली. त्यांची झोपायची तयारी सुरू होती. थोडय़ाच वेळात सगळीकडे काळोख दाटून आला. कळपातली सगळी माकडं झोपी गेली. सोडलेलं माकडाचं पिल्लूदेखील आरामात पहुडलं होतं. पिल्लू कळपात परतलं होतं, कळपानं तिचा स्वीकारही केला होता, तिला तिचं घर परत मिळालं होतं, पण माझ्या मते तिचं 'खरं' घर दूरच राहिलं होतं.


अधिक माहितीसाठी:http://m.newshunt.com/Loksatta/Vidharbh/13690077

वारसा : देखणा एकांत हा..

संजीव देशपांडे, रविवार, २५ मार्च २०१२ अगदी आकाशाचाच मंडप आणि पृथ्वीचं या सर्वप्रसवा सर्जनशील भूमीचं आसन ज्याला लाभतं, तो एकटा कसा? तो तर विश्वव्यापी, पण अशी विश्वव्यापकता आणि सार्वभौमता सर्वाच्याच वाटय़ाला येत नाही. दगडांचाच विचार केला तर कोणाची बनते प्रतिमा मनोहारी, तर कोणी पायरीचा मानकरी, पण हे सर्व मंदिर नांदतं असतानाच. जेव्हा मंदिर नांदतं असतं तेव्हाच कदाचित लिहिला जात असावा त्याचा ललाटलेख आणि मग त्या ललाटलेखाचं अवलंबनाचं कार्य अगदी चोखपणे वर्तमान बजावतो. दगडांच्या सुंदर, सुरेल, लयबद्ध, नक्षीवंत, श्रीमंत प्रतिमांपुढे हा वर्तमान सतत उभा राहून त्यांना त्यांचं भवितव्य सततच दाखवून भेडसावत असतो, पण काही दगड म्हणजे त्या दगडांच्या मूर्ती, मात्र त्याचा हा आग्रह मोडून काढतात, शह देतात वर्तमानाला, म्हणजे प्रत्यक्ष काळालाच आणि काळही मग त्याच्या वाटेला जात नाही. तरीही या दगडांच्या प्रतिमा मात्र शिकार ठरतातच काळाच्या नाही तर निष्काळजीपणाच्या. अशीच एक प्रतिमा बलरामाची! अत्यंत दुर्मिळ, पण दिसते आता बिचारी केविलवाणी घोट-निंबाळा या गावातल्या मंदिरात. मंदिर कसलं ते?ग्रामस्थ सोमदेवाचं-सोमेश्वराचं मंदिर म्हणतात त्याला, पण मंदिर म्हणून आज काहीच शिल्लक नाही. चार-पाच दुर्मिळ प्रतिमा आणि इतस्तत: विखुरलेले अत्यंत नक्षीवंत दगड. हे घोट-निंबाळा म्हणजे खरं तर जोड गावं. अगदी हाकेच्या नाही तर हाताच्याच अंतरावर. हे सोमेश्वर मंदिर मात्र निंबाळा गावात. चंद्रपुरातून नागपूरला जावयाच्या मार्गावर थोडय़ा म्हणजे सुमारे सोळा सतरा किलोमीटर अंतरावर रस्त्यावरच वसलेलं घोडपेठ नावाचं गाव आहे. गावात उजव्या हाताच्या दिशेनं एक रस्ता जातो तो सरळ निंबाळा गावात पोहोचतो. चंद्रपूर-नागपूर मार्गानं सरळ गेलं तर घोडपेठच्या पुढं एक घोट-निंबाळा जाणारा फाटा येतो. या कच्च्या रस्त्यानं घोटमध्ये पोहोचता येतं आणि पुढे चार पावलांवर निंबाळा. निंबाळा गावात गेल्यावर सोमदेव किंवा सोमेश्वराचं मंदिर कुठे आहे, हे विचारावंच लागत नाही. गावच्या शाळेला अगदी लागूनच समोर हे मंदिर आहे. मंदिराची जी कल्पना डोक्यात असते त्याला हे सोमेश्वराचं मंदिर मात्र छेद देतं. इथं अगदी 'आकाश मंडप, पृथ्वी आसन' अशीच स्थिती आहे. गर्भगृह मंदिराचं तेवढं शिल्लक आहे. हे गर्भगृहसुद्धा बरंच मोठं आहे. गर्भगृहाच्या तीनही भिंतींना लागून प्रतिमांसाठीच्या जागा म्हणजे पीठं अजूनही दिसतात. सोमदेव-सोमेश्वराशिवाय एक दुर्मिळ अशी भैरव प्रतिमा गर्भगृहात आढळते. खरं तर, हे मंदिर म्हणजे एक देखणं वैभव आहे. आज त्या संपूर्ण परिसरात उगवलेल्या झाडाझुडपातून जेव्हा या मंदिराचे अवशेष दिसतात, त्यावरून हे लक्षात येतं की, हे मंदिर किती भव्य असेल. आज जे अवशेष दिसतात तेच एवढे नक्षीवंत आहेत की जेव्हा नांदतं असेल मंदिर तेव्हा किती दिमाखात मिरवत असतील मंदिराचे हे सर्व भाग, जे आज भग्न आणि असहाय होऊन पडलेत या परिसरात. आठवत असेल का त्यांना तो काळ, ते वैभव जे अनुभवलं असेल त्यांनी दहाव्या अकराव्या शतकात. एक तर हे गाव भद्रावती नगरीच्या अगदी जवळ. घोडपेठ, सुमठाणा, भद्रावती, भटाळा या गावात पुरावशेष तर आहेतच, पण मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत अभ्यासनीय अशा दुर्मिळ मूर्ती, जसे कुबेर प्रतिमा, केवलनृसिंह प्रतिमा, हरिहर प्रतिमा, अशा अनेक प्रतिमा अक्षरश: विखुरलेल्या आहेत. ज्यांची जागा पीठावर अत्यंत सन्मानाची असावी अशा प्रतिमा आज मातीत पडल्या आहेत. एखादी प्रतिमा जशी भद्रावती-देऊरवाडा मार्गावरच्या भवानी मंदिरापुढे पडलेली गजलक्ष्मी, अशा प्रतिमांपर्यंत जे या एवढय़ा शतकात दुर्लक्षतेचं रान पसरलंय आणि अनास्थेची झुडुपं वाढलीयत त्यामुळे इच्छा असूनही जाता येत नाही. मग हे धन असंच पडून राहतं उघडय़ावर ऊन-वारा आणि पाऊस झेलत, शेवटच्या दिवसांची वाट पाहत आणि आम्ही हेच विसरतो की, दगडांच्याच या प्रतिमा दुवा आहेत, त्या काळातला आणि आमच्यातल्या. तरीही त्यांच्या नशिबी एकांतच. सोमेश्वर मंदिराला भिंती नाहीत. गर्भगृहाची जागा आहे. दोन-तीन पायऱ्या उतरून जावं लागतं खाली, पण मंदिर भव्य असावं, असं या गर्भगृहावरून सहज लक्षात येतं. गर्भगृहापुढे सभामंडप असावा, तोही भव्यच, पण आज फक्त त्याच्या खुणाच उरल्या आहेत. सहा आठ खांब-स्तंभ कसंतरी जीवाच्या करारानं सांभाळत आहेत वरच्या तुळया. गर्भगृह आणि हे काही तग धरून राहिलेले स्तंभ यातलं अंतर पाहिलं की, ज्यावेळी मंदिर नांदतं असेल त्यावेळी या मंदिराची भव्यता किती असेल, याचा सहज अंदाज येतो. तीनही बाजूंनी सिमेंटची बांधकामं आणि एका बाजूनं डांबरी रस्ता असला तरीही आणि प्रचंड झुडुपात-कचऱ्यात हे अवशेष लपलेले असतील तरीही इथल्या कोणत्याही दगडाला हात लावला तर तो स्पर्श शतकं ओलांडणारा ठरतो, एवढं मात्र निश्चित. या परिसरात कुठंही न आढळणाऱ्या प्रतिमा या मंदिरात दिसतात, जसं भैरव प्रतिमा किंवा सप्तमातृकांचा शिल्पपट. हा शिल्पपट अत्यंत मनोहारी आहे, पण त्यालाही मधोमध तडा गेलाय आणि या भग्नतेनंसुद्धा त्या शिल्पपटाची लय भंगत नाही, हे विशेष. याच मंदिरातली आणखी एक विशेष आणि अत्यंत दुर्मिळ प्रतिमा म्हणजे बलरामाची प्रतिमा. ही प्रतिमा उघडय़ावरच पडली असून हिच्या सभोवार अनेक झुडुपं उगवली आहेत हात आणि कमरेचा भाग या मोकळ्या जागेतूनही. मूर्तीला कमरेखालचा भाग नाही. मूर्ती पाहताना, तिची लक्षणं अभ्यासताना असं लक्षात येतं की, ही मूर्ती दहाव्या-अकराव्या शतकातली असावी. बलराम हा शेषाचा अवतार मानला जातो म्हणून त्याच्या मस्तकावर फणा किंवा सर्पटोप असतो, जो या प्रतिमेत स्पष्ट दिसतो. चार हात असलेल्या या प्रतिमेचे चारही हात खंडित, भग्न झाले आहेत. या अशा सर्वच भग्नतेसह सुद्धा जी प्रतिमा आज आहे तिची रेखिवता अपूर्व आहे. डोळ्यांची ठेवण, अंगावरील अलंकार अगदी ठसठशीत आणि सौंदर्यपूर्ण आहेत, पण ही प्रतिमा एकटी आहे. एवढं देखणं वैभव एकटं काटय़ाकुटय़ात एकेक दिवस काढत आहे. ही एकटेपणाची शिक्षा म्हणायची का? असेल तर राजरोसपणे समाजात राहणारे आम्ही-आपण कोणत्या गुन्ह्य़ासाठी ही शिक्षा त्या दुर्मिळ बलरामाच्या प्रतिमेला देतो आहोत? आणि कुठलाही प्रतिवाद न करता ती प्रतिमा तो एकटेपणा सहन करते आहे. त्या बलराम प्रतिमेचं महत्त्व न ओळखणारे आपण गुन्हेगार की वाटय़ाला आलेलं एकटेपणही देखणं करून सोडणारी ती बलराम प्रतिमा भाग्यवान?


अधिक माहितीसाठी: http://m.newshunt.com/Loksatta/Vidharbh/13690077

Friday, March 16, 2012

सूर्य-नमस्कार Surya Namaskar


Surya Namaskara.  Sanskrit: सूर्य नमस्कार; known in English as Sun Salutation (lit. "salute to the sun"), is a common sequence of Hatha yoga asanas. Its origins lie in a worship of Surya, theHindu solar deity. This sequence of movements and poses can be practised on varying levels of awareness, ranging from that of physical exercise in various styles, to a complete sadhana which incorporates asanapranayamamantra and chakra meditation.
The physical base of the practice links together twelve asanas in a dynamically performed series. These asanas are ordered so that they alternately stretch the spine backwards and forwards. When performed in the usual way, each asana is moved into with alternate inhalation andexhalation (except for the sixth asana where the breath is held in external suspension). A full round of Surya namaskara is considered to be two sets of the twelve poses with a change in the second set to moving the opposite leg first through the series.
Some proponents of the use of Surya namaskara as part of the modern yoga tradition prefer to perform it at sunrise, which the orthodox consider to be the most 'spiritually favorable' time of the day.

Benefits of Surya Namaskar


- You don't need to be doing yoga regularly in order to practice the Surya Namaskar. If performed correctly, this exercise does not strain or cause injury. If performed in the morning, it relieves stiffness, revitalises your body and refreshes the mind. Do it during the day and it will instantly boost you up, practice it after sundown and it helps you unwind.
- Not only does the Surya Namaskar give you a great stretch and keep you fit physically (it is extremely beneficial for your joints, ligaments and improves flexibility and posture), but is also does wonders for your mental and emotional health.
- Surya Namaskar stimulates almost every system in your body - the cardiovascular system because it keeps the heart strong and, the digestive system as well as the nervous system.
- It also makes endocrinal glands like the thyroid, parathyroid and pituitary glands, function normally.
- Practising the Surya Namaskar regularly is also known to ease stress and give you peace of mind besides increasing your levels of concentration.
- If you have trouble sleeping at night, the Surya Namaskar will help you fall asleep without using any external stimulants.

Many people in the West look for the best exercise routine to help them stay in shape. Here is something that has been around for thousands of years and has withstood the test of time. It strengthens the body, circulation, the breathing, and keeps the body limber and in shape. And you can have this completely free of charge, without a fitness coach, by simply using the following instructions.
"Surya Namaskar" is Sanskrit which means obeisance or prostrations (Namaskar) to the sun (Surya). It implies that one rise before sun rise in order to do this exercise or pay obeisance to the rising sun. This is around 5 to 5:30 AM. Of course, this exercise is good no matter what time you may use it, but it is best done while the stomach is empty, before eating. It is a yogic exercise which consists of ten particular postures, one following another, in a fixed, cyclic order to ensure improvement and good health in one's digestion, agility, rejuvenation, beauty and longevity. It will also help one lose weight and trim the waist. There is no equipment to buy, or membership to a gym or fitness club that must be purchased. You just need a little space in your apartment or home. If, however, you begin to feel short-breathed or dizzy, then take a break. Also, pregnant women should not practice it, but can continue it during their period because it can help digestion and the flow of energy and outflow of waste needed at this time.
POSTURE 1: First you stand erect, ready to face the early morning sun. Stand straight with chest out and spine erect, looking forward with hands folded in respect in front of the chest where heart is located. It is like a stance of prayer. Once you start doing the routine, you spend about one second in this pose, and the others that follow. Of course, if one is weak or aged, or if you are new to the routine, you may take this a little slower.
The idea is that you do about 100 Surya Namaskars every morning, and the time to do them should not be a consideration. With practice, these poses will flow more smoothly and quickly. If each pose lasts about a second, then the full Surya Namaskar can be done in about 10 seconds or so.

POSTURE 2: Now, while inhaling, raise your arms up in the air while keeping the hands together, and arch your self backwards as far as you can go, forming a crescent-like curve from your feet to the hands. This posture helps retain the flexibility of the spine.



POSTURE 3: Now, while exhaling, bring your hands down to your feet so that you quickly bend forward at the waist, while keeping the legs as straight as possible. The best position is to bring the hands flat to the floor on either side of your feet, while keeping the head as close to the knees as you can. If you are not that flexible, then just do the best you can. The most important aspect of this pose is that it squeezes the stomach and assists in digestion to extract any vitamins and nutrients in one's food, which helps turn it into blood. It also loosens any fat that has accumulated there. Postures 2 and 3 are actually the easiest to do, so if you cannot do the others, at least do these.

POSTURE 4: From position three, while inhaling, put your hands on the floor and lower your hips and stretch your left leg back as far as you can, letting the foot rest on the toes and the knee touch the ground, while you bend your right leg in a crouching stance, letting the right knee come up to your chest. Keeping your hands flat on the ground, your arms straight, arch your head upward and back so you are looking at the ceiling or sky. This forms a crescent shape from the left heel up to the top of your head. This position helps ensure flexibility of the spine and immunity from diseases in the left leg muscles and ligaments.

POSTURE 5: While exhaling, now keep your hands flat on the ground and carry the right leg back to parallel the left leg, sided by side, both feet pressing firmly flat against the floor, while bringing your hips up into the air as high as they will go. Keep your arms and back in a straight line as your head faces the ground, and bring the chin to the chest, making you look at your knees. This makes your body form an upside down "V" or a triangle between you and the floor.

POSTURE 6: Now, while keeping the hands and feet in the same places, having fully exhaled hold the breath and bring your hips down while moving the head and shoulders forward, straightening the whole body near the floor. Keep the face downward with the forehead, the chest and knees lightly touching the ground, and the hips slightly raised. With the forehead, chest, and two palms, knees, and feet touching the floor, it is called Sashtang Namaskar, or prostrations with eight points touching the floor.

POSTURE 7: The next posture, while inhaling, flows from position 6, which is done merely by straightening your arms and lifting your chest upward and arching your head back so that you are looking at the ceiling. Your feet and knees rest on the floor while your arms hold the rest of your body a little above it. Again you form a body-length crescent, from your feet up to your head. This yogic position is known as "the cobra".


POSTURE 8: Now exhale and let your body flow into position 5 again by lowering your head and chest, keep your arms and legs straight, and raise your hips as high as they will go. As your head faces the ground, keep your arms and back in a straight line and bring the chin to the chest, making you look at your knees, which forms an upside down "V" again.


POSTURE 9: Now, while inhaling, we flow into the same position as number four, but stretch the other leg. So we first bend the left leg and bring the left foot forward on the floor. Keeping your hands flat on the ground, bring your hips down while moving the chest and head forward, allowing the left knee to reach up to the chest, and then arch your head up and back. The right foot stays in its place, letting the foot rest on the toes, which makes the right leg get stretched backward when your chest moves forward. This gives the body a crescent shape from the right heel up to the top of your head. This position helps ensure flexibility of the spine and immunity from diseases in the right leg muscles and ligaments.

POSTURE 10: Now we go back into posture three. Keep your hands in place as you bring your right leg forward to be parallel with the left leg. With both feet flat on the floor (if you can keep them that way), and the legs kept straight, the body is bent at the waist, while exhaling, with the forehead touching the knees (if you can bend this much). If you are not this flexible and cannot bend like this, then simply do it as best you can and keep the head as close to the knees as possible.



POSTURE 11: Now, while inhaling, stand up and raise your arms up in the air while keeping the hands together, and arch your self backwards as in posture number two. Hold this for a second or two.



From this position you straighten your body to stand erect as in posture number one and inhale. Then join the palms in front of your chest as in prayer. Hold this for a second and then begin to go back into posture number 2 to start the whole cycle of postures again for the next Surya Namaskar.


You may want to do each posture separately the first time you do this to familiarize yourself with each one. Then begin to do it as a flowing movement from one to the other, through all ten postures. Do it as a cycle of 100 Surya Namaskars, or even more, if you want. You will certainly notice the difference in your health, weight, flexibility, energy level, and even overall attitude.
For one's meditation you can chant the following mantras (names of the Sun-god Surya) when in each of the twelve asanas:

1. Om Mitraaya Namah
2. Om Ravaye Namah
3. Om Suryaaya Namah
4. Om Bhaanave Namah
5. Om Khagaaya Namah
6. Om Puushne Namah
7. Om Hiranyagarbhaaya Namah
8. Om Mareechaye Namah
9. Om Aadityaaya Namah
10. Om Savitre Namah
11. Om Arkaaya Namah
12. Om Bhaaskaraaya Namah


Some Practical Guidelines

Effective use of Surya Namaskar is experienced on three levels: body, mind and intellect. The practice of Surya Namaskar is a sort of training to your body mind and soul (Pradnya). It works with equal force on these three aspects. It gives us physical and mental health with sharp intellect.

Only 35 to 40% of your muscles are used in daily activities. The rest of the muscles remain inactive. Surya Namaskar is a physical exercise where almost 95% to 97% of your muscles are switched on to active mode. They remain active till you recharge them the next morning.

While performing Surya Namaskar the breathing exercise (Pranayam) gives more oxygen to your lungs. The rhythm of breathing becomes heavy with vitality. Each breath becomes deep and clear. It carries more oxygen to the different parts of your body. The vital points (The Chakras) in the body also get charged. The Surya-Tej in these Chakras gets enlightened with the thought and sight of the Sun God.

Early morning is the best time for Surya Namaskar. It is preferable not to eat any thing at least five hours prior to Surya Namaskar.

Follow the body postures in each step very scrupulously. If it is not possible for you at the beginning, you are free to make some minor changes here and there for the time being. But your final aim is to attain the perfect position.

All the diagrams merely indicate only outward body posture roughly. They are not the ideal state of Asana.

Each movement of the Asana should be divided into parts and performed gracefully.

While performing the Asanas keep your belly and hip part loose. Get the feel of the stretch and strain at the particular part of the body. The rest of the body should be free of muscle tension.

Go slow. Slow speed is for Sharir Shuddhi, for cleansing the body of all sorts of toxins, fats, unwanted secretions and for restoring health. Each movement of the Asana should be graceful. Use all your physical ability to experience the stretch and strain on your body while performing the Asana.

There are twelve steps in Surya Namaskar. You can count five seconds for each step. It means that one Surya Namaskar goes for one minute (and a bit more). This is the normal speed to perform the twelve Asanas, which equals one Surya Namaskar. This speed ensures Sharir Vruddhi--steady progress in overall health and happiness. At the beginning, of course, you have to go very slow.

The body posture is important. If you have any problem at any step, revise all the given information about the particular step in the light of your problem.

You can gain perfection in the Surya Namaskar after a long and steady practice. Be patient. Maintain slow and steady progress everyday to reach to the right posture of the Asana. The Sun God will take you to the path of progress.

It is said that twenty-four Surya Namaskars, if done properly, are equal to five hundred sit-ups / pull-ups. It may be a statement of exaggeration, but it is worth to experience the physical fitness that you attain after you start practicing the Surya Namaskar. At the beginning of the practice, one Surya Namaskar consumes 02.30 KCL. This exercise burns out a lot of calories and reduces body mass and body weight.

If your physical capacity is to perform twelve Surya Namaskars at a time, perform only five. Give importance to use all the physical abilities to perform each and every Asana of the Surya Namaskar.

The seven chakras (the vital points) in your body govern each of your activities. They motivate you to act, give ability to perform the act, and get the action done. Doctors also give prime importance, directly or indirectly, to these vital points while treating a patient. Overall heath and strength is restored through Surya Namaskar.

Persons suffering from slip-disk, arthritis, heart attack, etc., including pregnant women are suggested to take the medical opinion from a doctor before starting the practice of Surya Namaskar.

If your breathing goes fast while practicing Surya Namaskar, either take some rest or stop performing more Surya Namaskar for the day.

After the practice of Surya Namaskar is over, you can lay down in Shawasan or Yoga Nidra for some time.


सूर्यनमस्कारके संभावित लाभ 
अ.   सभी महत्त्वपूर्ण अवयवोंमें रक्तसंचार बढता है ।

आ.  हृदय व फेफडोंकी कार्यक्षमता बढती है ।

इ.    बाहें व कमरके स्नायु बलवान हो जाते हैं ।

ई.    कशेरुक व कमर लचीली बनती है ।

उ.    पेटके पासकी वसा (चरबी) घटकर भार मात्रा (वजन) कम होती है ।

ऊ.    पचनक्रियामें सुधार होता है ।

ए.    मनकी एकाग्रता बढती है ।

सूर्यनमस्कारके समय किए जानेवाले विविध नामजप

१.    ॐ मित्राय नमः ।

२.    ॐ रवये नमः ।

३.    ॐ सूर्याय नमः ।

४.    ॐ भानवे नमः ।

५.    ॐ खगाय नमः ।

६.    ॐ पूष्णे नमः ।

७.    ॐ हिरण्यगर्भाय नमः ।

८.    ॐ मरिचये नमः ।

९.    ॐ आदित्याय नमः ।

१०.    ॐ सवित्रे नमः ।

११.    ॐ अर्काय नमः ।

१२.    ॐ भास्कराय नमः ।

१३.    ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नमः ।

सूर्यनमस्कार करनेकी पद्धति
       कुल दस योगस्थितियां मिलकर एक सूर्यनमस्कार बनता है । प्रत्येक सूर्यनमस्कारके पूर्व क्रमवार ‘ॐ मित्राय नमः ।’ इस क्रमसे एक-एक जप कर सूर्यनमस्कार करें व अंतमें ‘ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नमः ।’ इस समालोचनात्मक नामजपका उच्चार करें । प्रत्येक योगस्थिति एक विशिष्ट आसन है । सूर्यनमस्कार करते समय प्रत्येक स्थितिमें हेर-फेर कर ‘पूरक’ व ‘रेचक’ पद्धतिसे श्वसनक्रिया जारी रखें, उदा. ‘स्थिति २’ में ‘पूरक’, ‘स्थिति ३’ में ‘रेचक’, पुनः स्थिति ४’ में ‘पूरक’ । सूर्यनमस्कारसे शारीरिक लाभ अधिक मिले, इस हेतु प्रत्येक स्थितिमें १० से १५ सेकंडतक स्थिर रहनेका प्रयत्न करना चाहिए ।

 स्थिति १
 


प्रार्थनासन : दोनों पैर एक-दूसरेसे सटाए रखें । दोनों हाथ छातीके मध्यमें नमस्कारकी स्थितिमें सीधे जुडे हों । गर्दन तनी हुई व दृष्टि सामने हो । 
श्वसनस्थिति : कुंभक

लाभ : शरीरका संतुलन साध्य होता है ।

स्थिति २
 


ताडासन : दोनों ही हाथोंको ऊपरकी दिशामें ले जाते हुए थोडासा पीछेकी ओर नमस्कारकी स्थितिमें तानकर (कोहनी मोडे बिना) रखें । गर्दन दोनों हाथोंके बीचमें रखकर कमरमें पीछेकी ओर थोडा झुवें । दृष्टि ऊपरकी दिशामें स्थिर रखें ।
श्वसनस्थिति : पूरक (पहली स्थितिसे दूसरी स्थितिमें जाते समय धीरे-धीरे दीर्घ श्वास लें ।)

लाभ : छातीके स्नायु बलवान होते हैं व श्वसनतंत्रके लिए उपयुक्त है ।

स्थिति ३
 


उत्तानासन : सामने झुकते हुए हाथ धीरे-धीरे भूमिकी दिशामें ले जाएं । तत्पश्चात् कमरसे झुककर खडे रहें । दोनों हथेलियोंको पैरोंके पाश्र्वमें भूमिपर टिकाकर घुटने मोडे बिना मस्तक (कपाल) को घुटनोंसे स्पर्श करानेका प्रयास करें ।

श्वसनस्थिति : रेचक (दूसरी स्थितिसे तीसरी स्थितिमें जाते समय श्वास धीरे-धीरे छोडें ।)

लाभ : कमर व रीढ लचीली बनती है, स्नायु बलवान होते हैं व यकृत जैसे पेटके अवयवोंके लिए उपयुक्त है ।


स्थिति ४
 


एकपाद प्रसरणासन : धीरे-धीरे घुटने झुकाकर एक पैर भूमिसे सटाकर पीछेकी ओर ले जाएं । हाथके पंजे भूमिपर टिके हुए हों । दूसरे पैरका पंजा दोनों ही हाथोंके बीचमें रखें । दूसरा पैर घुटनेमें मुडा हो । छातीका दबाव जांघोंपर डालें । दृष्टि ऊपरकी दिशामें हो ।

श्वसनस्थिति : पूरक

लाभ : पैरके स्नायु बलवान होकर पीठकी रीढ व गर्दनके स्नायुओंमें लचीलापन आता है ।

स्थिति ५
 


चतुरंग दंडासन : धीरे-धीरे दूसरे पैरको भी पीछे ले जाकर पहले पैरके साथ जोडें । दोनों ही पैरके घुटने सीधे रखें । हथेलियों व पैरोंके पंजोंपर संपूर्ण शरीर संभालें । एडियां, कमर व सिर, इन्हें सीधी रेखामें रखें । दृष्टि हाथोंसे कुछ ही दूर भूमिपर स्थिर हो । (हथेलियां व पैरोंके पंजे, इन चार अंगोंपर दंडसमान सीधी रेखामें शरीर संभाला जाता है । इसलिए इसे ‘चतुरंग दंडासन’ कहते हैं ।)

श्वसनस्थिति : रेचक

लाभ : बाहें बलवान बनती हैं व शरीर संतुलित हो जाता है ।


स्थिति ६
 


अष्टांगासन : दोनों हथेलियोंको मोडकर छातीके पास भूमिपर रखें व संपूर्ण शरीर भूमिकी दिशामें ले जाएं । मस्तक, छाती, दोनों हथेलियां, दोनों घुटने व दोनों पंजे, ऐसे आठ अंग भूमिपर टेकें । (इस आसनमें शरीरके आठ अंगोंका भूमिको स्पर्श होता है; इसलिए यह ‘अष्टांगासन’ है ।)

श्वसनस्थिति : कुंभक (बहि
र्कुभक)

लाभ : स्थिति ७ के अनुसार


स्थिति ७


 


भुजंगासन : कमरका ऊपरी भाग आगे ले जाते समय ऊपरकी दिशामें उठाएं । कमरको दोनों हाथोंके बीचोबीच लाकर कमरका ऊपरी भाग पीछेकी दिशामें झुकाएं । दृष्टिको सामनेसे उठाते हुए पीछेकी ओर ले जाएं । जांघ व पैर भूमिसे चिपके हुए हों । रीढ अर्धगोलाकर हो ।

श्वसनस्थिति : पूरक

लाभ : रीढ व कमर लचीली बनती है तथा स्नायु बलवान बनते हैं ।

    ‘स्थिति ५, स्थिति ६ व स्थिति ७’ की स्थितियोंके एकत्रित परिणामसे बाहोंमें बलवृद्धि होती है व पेट तथा कमरकी वसा (चरबी) कम होती है ।

स्थिति ८
 


अधोमुख श्वानासन : धीरे-धीरे कमर उâपरी दिशामें लेते समय नितंब पूर्णतः ऊपरकी दिशामें खींचें । हाथ व पैर भूमिपर संपूर्ण टिकाकर शरीरका कोण बनाएं । पैरोंको आगे न लेकर, एडियोंको भूमिपर टिकाते हुए, गर्दन झुकाकर ठोडी छातीपर टिकानेका प्रयास करें ।

श्वसनक्रिया : रेचक

लाभ : पीठ, रीढ व कमरके स्नायुओंके लिए लाभदायी


स्थिति ९
 


एकपाद प्रसरणासन : ‘स्थिति ३’ से ‘स्थिति ४’ में जाते हुए पीछे लिए गए पैरको आगे लाते हुए चौथी स्थितिसमान स्थितिमें आएं ।
श्वसनस्थिति : पूरक


स्थिति १०
 


उत्तानासन : तीसरे क्रमांककी स्थितिसमान स्थितिमें आएं ।

श्वसनस्थिति : रेचक


     तत्पश्चात् शरीर पुनः धीरे-धीरे उâपर उठाकर प्रार्थनासनकी स्थितिमें (स्थिति १) आनेपर एक सूर्यनमस्कार पूर्ण होता है । प्रतिदिन सुबह इस प्रकार कमसे कम बारह सूर्यनमस्कार करें । (जिन्हें गर्दनके विकार हैं, वे किसी विशेषज्ञके मार्गदर्शनमें सूर्यनमस्कार करें ।)




Monday, March 12, 2012

अन्न फेकणारे गुन्हेगार का वाढताहेत? (उत्तम कांबळे)


लग्नसमारंभ, मेजवान्या, दहाव्या-बाराव्यातलं भोजन किती वाया जात असेल, याची गणतीच करता येणार नाही. थाळी भरून लोक आपली प्रतिष्ठा, वैभव व्यक्त करीत असतात. लग्न यशस्वी झालं की नाही, हेच मुळात तेथे खपणाऱ्या किंवा खपवल्या जाणाऱ्या अन्नावरून ठरतं... लग्नातल्या ऐश्‍वर्याची व्याख्या, सभा-समारंभाच्या ऐश्‍वर्याची व्याख्या, अन्न किती वाया घालवलं, यावरून होत असेल, तर या देशाला गरीब कसं म्हणायचं? "अन्नाची मस्ती करणारा देश,' असंच म्हणायला हवं. पुण्यातल्या एका हॉटेलात राइस प्लेटची ऑर्डर दिली. थोड्याच वेळात ताट आलं. मी वेटरला विनंती करीत म्हणालो, ""या ताटातील पनीर असलेले पदार्थ, बटाट्याची भाजी, श्रीखंडाची वाटी घेऊन जा. मला नकोय ते. मी खात नाही आणि मी हे पदार्थ खराब केलेले नाहीत. विनाकारण वाया घालवायला नको.'' वेटर म्हणाला, "सॉरी साहेब, थाळीतलं काही परत घेण्याची प्रथा नाहीय आमची.'' मी म्हणालो, "परत न्यायच्या खाद्याच्या बदल्यात मी दुसरं काही मागणार नाहीय.'' तो म्हणाला, "सॉरी सर, तुम्हाला जे हवं ते खा. नको असेल ते थाळीतच द्या सोडून.'' मी - अरे पण, वाया जाईल विनाकारण. तो- प्लीज, काळजी करू नका. तुम्हाला जे नकोय ते सोडून द्या. बिल वगैरे काही कमी होणार नाही. मी - "बिल कमी करा,' असा माझा आग्रह नाहीच आहे. तुला हवं असेल तर मी जादा पैसे देईन, नको असलेले खाद्यपदार्थ परत नेले म्हणून. वेटर ऐकायला तयार नव्हता. आमचा संवाद ऐकून काउंटरवरचा व्यवस्थापक पुढं येऊन थांबला. मी त्याला सर्व प्रकार सांगितला. तो नम्रपणे म्हणाला, ""साहेब, काय अडचण आहे तुमची?'' मी - अडचण काहीच नाहीय. "मला नको असलेले पदार्थ वाया घालविण्याऐवजी परत न्या,' एवढीच माझी विनंती आहे. तो - ठीक आहे, काय काय नकोय आपल्याला? मी एकेका वाटीकडे बोट करू लागलो. तो वाट्या उचलू लागला. साऱ्या वाट्या ताटाभोवतीच ठेवत तो म्हणाला, ""नाऊ ओके?'' मी म्हणालो, ""अहो, मी "या साऱ्या वाट्या परत न्या,' असं म्हणत होतो. तुम्ही तर त्या बाजूलाच ठेवल्यात.'' तो - ओके सर, पण आता तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना? निवांत जेवण करा! एन्जॉय सर! मी आणखी काही बोलू नये म्हणून की काय, वेटर गायब आणि व्यवस्थापकही गायब. मी जेवण उरकलं. हात धुण्यासाठी उठलो. टेबलाकडं येऊ लागलो, तर टेबल स्वच्छ करणारा वेटर एका मोठ्या टबमध्ये थाळी आणि तिच्याभोवती ठेवलेल्या वाट्या फेकू लागला. पाहता-पाहता त्यानं साऱ्याचा कचरा केला. तरीही मी म्हणालो, ""अरे, बाजूला ठेवलेल्या वाट्या चांगल्याच होत्या. मी हात लावलेल्या नव्हत्या. उगीच खराब केल्यास.'' तो नुसताच हसला आणि टब घेऊन निघाला. मी बिल दिलं. हॉटेलमधील सर्व टेबलांवर उगीचच नजर फिरवली. किती जण ताटातच भरलेल्या वाट्या सोडतील, खाद्यपदार्थ सोडतील, याचा विचार करू लागलो... नेहमीच असा विचार करतो... ताटात सोडलेलं आणि चांगलं अन्न गटारीत फेकलं जाताना मला खूप वाईट वाटतं... थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलात सुटे पदार्थ सहसा मिळत नाहीत आणि सुटे पदार्थ मिळण्याची सोय असलेल्या हॉटेलमध्ये थाळी सहसा मिळत नाही. थाळी मांडण्याची पद्धतही मोठी विलक्षण असते. कोणीतरी एक वेटर येतो. पटापट सात-आठ वाट्या थाळीत ठेवतो. निघून जातो. मग पदार्थ घेऊन उभे राहणाऱ्या वेटरची फौजच येते. "अरे-अरे' म्हणेपर्यंत पदार्थ वाढून निघून जाते. "माझ्याकडं अमुक एक पदार्थ आहे, वाढू की नको,' असं सहसा कोणी विचारत नाही. प्रत्येक जण आपापलं काम करून निघून जातो. थाळीत अनेक वेळा नको असणारे, खाण्यासाठी प्रतिबंध असणारे पदार्थ पडून राहतात. आपोआपच ते गटारीतल्या खोक्‍यात आणि तेथून घंटागाडीत... नको असतानाही आग्रहानं पदार्थ वाढून घेणारे आणि तो वाया घालविणारे लोक काही कमी नाहीत!... कधी "पैसा वसूल' म्हणून; तर कधी मस्ती म्हणून पदार्थ सोडून जाणारे ग्राहकही असतात... कुणीतरी हिशेब केलाय, की एकचतुर्थांश भारत पोटभर जेवेल एवढं अन्न आपल्याकडं रोज वाया जातं. घरात वाया जाणारं अन्न वेगळं. सहलीच्या ठिकाणी वाया जाणारं वेगळं. पोरांच्या टिफिनमधून वाया जाणारं वेगळंच. अनेक जण बिसलरीची बाटली विकत घेतात. दोन-चार घोट पाणी पितात. उरलेली ठेवून जातात. त्यांच्या लक्षात येत असंल की नाही, माहीत नाही; पण बाटलीत पाणी शिल्लक राहत नाही, तर पैसेच शिल्लक असतात. लिटरभर पाण्याला जागेनुसार पंधरा ते तीस रुपये मोजत असतो आपण; पण असं पाणी शिल्लक ठेवण्यातही अनेकांची प्रतिष्ठा दडलेली असते. सरकार दर वर्षी संसदेत आकडेमोड करून सांगत असतं, की आपल्या देशात शुद्ध पाणी न मिळाल्यानं अमुक लाख लोक मरतात. कुपोषणामुळं अमुक बालकं दगावतात. साठ टक्के बालकं अर्धपोटी; तर तीस टक्के बालकं जवळपास उपाशी असतात, अन्न नाही म्हणून...भाकरीचा तुकडा न मिळाल्यानं अमुक लाख पोरं गुन्हेगार बनतात. आपल्या देशात रोज आठ-दहा रुपयांत लाखो लोक भाकरीसाठी लढाई करीत असतात. अजूनही कितीतरी हकीकती सांगता येतील. आपण वाया जाणारं अन्न जरी वाचवू शकलो, तरी अनेक प्राण वाचवल्यासारखं होईल... "चिपको आंदोलना'चे नेते सुंदरलाल बहुगुणा एकदा म्हणाले होते, "जे लोक विनाकारण आणि मस्ती म्हणून अन्न वाया घालवतात, ते भुकेल्या माणसाच्या तोंडातला घास किंवा त्याची जगण्याची संधीच ओरबाडून घेत असतात... गरज नसताना ते हे करीत असतात.' लग्नसमारंभ, मेजवान्या, दहाव्या-बाराव्यातलं भोजन किती वाया जात असेल, याची गणतीच करता येणार नाही. थाळी भरून लोक आपली प्रतिष्ठा, वैभव व्यक्त करीत असतात. लग्न यशस्वी झालं की नाही, हेच मुळात तेथे खपणाऱ्या किंवा खपवल्या जाणाऱ्या अन्नावरून ठरतं. लग्नातले कारभारी टिऱ्या बडवून सांगतात, की आमच्या लग्नात आणखी दोन पंगती बसतील एवढं जेवण उरलं होतं.. लग्नातल्या ऐश्‍वर्याची व्याख्या, सभा-समारंभाच्या ऐश्‍वर्याची व्याख्या, अन्न किती वाया घालवलं, यावरून होत असेल, तर या देशाला गरीब कसं म्हणायचं? "अन्नाची मस्ती करणारा देश,' असंच म्हणायला हवं. काही जण हॉटेलमध्ये जेवल्यानंतर शिल्लक राहणारं अन्न पार्सलमधून नेतात, ही चांगली गोष्ट आहे; पण प्रवासात हेही शक्‍य नसतं. ते ठेवण्याची, गरम करण्याची सोय नसते. काही जण घरातल्या कुत्र्यासाठी म्हणून पार्सल नेतात, हीसुद्धा चांगलीच गोष्ट म्हणावी लागेल. कुणाच्या तरी तोंडात ते पडतं. कुणाच्या तरी उपयोगी पडतं. अन्नाकडं आपण खासगी मालमत्ता म्हणून पाहत असतो. "आपण कमावतो. आपण मिळवतो. खाऊ नाही तर फेकून देऊ,' असं बोलणारेही काही कमी नाहीत; पण, अन्न ही एकाच वेळी खासगी मालमत्ता असते, तशी राष्ट्रीय मालमत्ताही असते. लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना, म्हणजे 1965 मध्ये, त्यांनी भोजनावळी, मेजवान्यांवर मर्यादा आणल्या होत्या. आता असे शास्त्री नाहीत; तर कात्री आहेत. पुढाऱ्यांच्या पोरांची लग्नं आणि मेजवान्या पाहाव्यात. डोंगराएवढा खर्च होतो. खर्च जेवढा वाढंल, अन्न जेवढं वाया जाईल, तेवढा पुढारी भारी! पुढाऱ्याबरोबरच वरच्या वर्गातल्या लोकांचंही बघा. अन्न वाया घालविण्यानेच की काय, वरच्या वर्गात जाता येतं, असा अनेकांचा भ्रम झालाय. उच्चभ्रूंच्या वसाहतींमध्ये कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्यांत कधी तरी डोकवावं. अन्नाला लोळवणारा कचरा दिसंल... विनोबा म्हणायचे आणि गांधीजी म्हणायचे, "अन्नाची नासाडी म्हणजे नैतिक, सामाजिक आणि राजकीय गुन्हा असतो. कोणातरी भुकेल्याचं जगणंच तो नाकारत असतो.' चंगळवादी आयुष्य जगणाऱ्यांपैकी कुणालाही असे सुविचार ऐकण्याची गरज नाही... त्यांच्याकडं वेळही नाही.. चल रहा है। खाऊन खाऊन अजीर्ण होणारा आणि "अन्न फेकण्यात इज्जत असते,' असं मानणारा एक समाज आणि नजूबाईंच्या एका पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, पावसाळ्यात वारुळं खोदून लाल मुंग्या मारून त्या शिजवून खाणारा एक समाज... याला तर आपण विविधता म्हणत नाही ना? 'फेसबुक'वरील सप्तरंगच्या पेजला भेट देण्यासाठी इथे क्‍लिक करा.

बचत गट म्हणजे काय?


Selp Help Groups.(SHG)